Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : चालता-बोलता (NCP)

गगनराव ठेंगणे यांजकडून, मुंबई,कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोरी आणि सेना-भाजपच्या मतांची मनसेमुळे होणारी विभागणी यामुळे तिसऱ्या आघाडीचे सरकार येण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तविल्याचे समजते. परिणामी तिसऱ्या आघाडीतील घटक पक्ष आरपीआय व शेकाप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून आत्तापासूनच तीव्र संघर्ष सुरू असल्याचे खात्रीलायकरित्या कळते.

No comments:

Post a Comment