Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : Laloo Prasad & MNS

राजसाहेबांच्या शिवतीर्थावरील सभेनंतर श्री. लालूप्रसाद यादव दोन दिवस फारच गप्प होते. पत्रकार त्यांना छेडत होते पण लालूप्रसाद काहिही बोलेनात.


बरेच दिवसांनी त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली.


"हमरा बिहारी लोग जिंदगी भरमे ठिक तरिकेसे हिंदी नही बोल सकता है उपर से ये राज ठाकरे हमरा लोगोको महाराष्ट्रमे रहने के लिये मराठी सिंखने बताता है. यह तो बहुत नाईंसाफी कर रहा है.

No comments:

Post a Comment